मुंबई – ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्यासाठी जारमधून पाण्याची विक्री केली जाते. ही विक्री करतांना पाण्याची शुद्धता आणि स्वच्छता यांविषयी पडताळणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे यापुढे जारमधून पाणी विकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्यावी लागणार आहे. याविषयीचा मसुदा सिद्ध करण्याची सूचना अन्न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकार्यांना केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > जारमधून पिण्याच्या पाण्याची विक्री करण्यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार !
जारमधून पिण्याच्या पाण्याची विक्री करण्यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार !
नूतन लेख
- ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
- कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !
- श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात संबंधितांची ‘नार्को’ चाचणी करावी !
- मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले !
- राजालाही पायउतार व्हावे लागते ! – प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
- मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि प्रशासन यांना नोटीस ! – ठाणे येथील अवैध दर्ग्याच्या बांधकामाचे प्रकरण