तंजावर (तमिळनाडू) येथे ‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्यक्ष श्री. परमानंदम् यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन
या सोहळ्याचे आयोजन ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’चे राज्यप्रमुख श्री. पाला संतोष यांनी केले होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.