मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

ठाणे येथील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणचे अतिक्रमण न हटवल्यास तेथे शंकराचे मंदिर उभारू !

लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी
भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका

वीजकपात करण्यासाठी पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी २ या वेळेत चालू रहाणार !

सरकारची होणार ७० कोटी रुपयांची बचत !

(म्हणे) ‘एकही ब्राह्मण भारतीय नाही, तर ते रशियाहून आले !’ – बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार

राजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्‍या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा !

धर्माधारित हिंदु राष्ट्रासाठी धर्मशिक्षण आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

. . . हे कळल्यावर प्रत्येक हिंदूला धर्माचा इतका अभिमान वाटेल की, तो धर्म पालटणार नाही, तसेच आपल्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात अडकणार नाहीत !

(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यास बजरंग दल आणि ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालू !’ – कर्नाटक काँग्रेस

देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्‍या काँग्रेसचा निषेध !

(म्हणे) ‘केरळमधील ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारल्याचा पुरावा द्या आणि १ कोटी रुपये मिळवा !’ – काँग्रेसचे नेते शशी थरूर

काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्‍या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?

शरद पवार यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाचे एकाएकी त्यागपत्र !

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी पदाचे त्यागपत्र मागे  घेण्याची गळ घातली , अजित पवार यांनी मात्र भावनात्मक न होता शरद पवार यांच्या त्यागपत्राच्या भूमिकेचे समर्थन केले.

राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.

गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !