शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अयोग्य वागणूक दिल्याचे प्रकरण

एस्.टी.चे रूप पालटण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एस्.टी. ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एस्.टी.ने अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी. एस्.टी.चे रूप पालटण्याचा राज्यशासनाने संकल्प सोडला आहे.

नवीन पिढीपर्यंत धर्माचरणाचे महत्त्व पोचवणे, ही काळानुसार साधना ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान !’

अजिंठा आणि वेरूळ लेणी पहाण्यासाठी जातांना उग्र ‘परफ्यूम’ आणि लाल रंगाचे कपडे टाळा !

मधमाशांचे आक्रमण टाळण्यासाठी तज्ञांकडून पर्यटकांना आवाहन  

जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही !

केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन !

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

तिहार कारागृहात २ गटांच्या मारहाणीत कुख्यात गुंड ठार

कारागृहातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?

कोयता गँगच्या दहशतीनंतर मुंढव्यातील (पुणे) केशवनगरमधील दुकाने बंद !

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?

ठाणे येथील ऐतिहासिक नागला बंदर गड खाणमालकांकडून नामशेष ! – पुरातत्व विभाग

यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !

‘द केरल स्टोरी’च्या प्रसारणावर बंदी घालणे अयोग्य ! – सर्वोच्च न्यायालय

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर त्वरित सुनावणी करणे योग्य होणार नाही. ‘चित्रपटाच्या प्रसारणाच्या आधीच त्याला आव्हान देणे अयोग्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.