Bihar SI Murder : बेगूसराय (बिहार) येथे दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला गाडीखाली चिरडून ठार मारले !
गृहरक्षक दलाचा सैनिक घायाळ
गृहरक्षक दलाचा सैनिक घायाळ
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदूंचे साधू-संत, पुजारी असुरक्षित असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
भाजपने कथित उन्माद माजवला असता, तर ललन सिंह यांच्यासह अन्य ढोंगी निधर्मीवादी पक्षांनी या मुसलमानांची बाजू घेत त्यांना निरपराध ठरवण्याचा प्रयत्न केला असता.
सशस्त्र १५० पोलीस येण्यापूर्वीच दरोडेखोरांचे पलायन
बिहार म्हणजे जंगलराज ! महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेण्याऐवजी असे कृत्य करत असतील, तर ते भविष्यात काय करणार आहेत, हे स्पष्ट होते !
शाळेच्या नियमांचे पालन न करणार्या अशा विद्यार्थिनींना शाळेतून काढून टाकण्याचे धाडस दाखवणे आवश्यक आहे !
धर्मनिरपेक्ष देशात धर्मानुसार वेगवेगळ्या सुट्या कशासाठी ? असे प्रकार टाळण्यासाठी देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे !
भाजपवर ‘शिक्षणाचे भगवेकरण’ केल्याचा आरोप करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी देशातील राजकीय पक्ष शाळांचे ‘इस्लामीकरण’ करत आहेत, हे लक्षात घ्या !
प्रत्येक राज्याने बंदी घालत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच देशभरात हलाल उत्पादनांवर बंदी घालणे योग्य ठरेल !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा षड्यंत्रांच्या विरोधात हिंदू संघटित होत नाहीत, हेच त्यामागील प्रमुख कारण होय, हे आतातरी हिंदू लक्षात घेतील का ?