|
(ईदगाह म्हणजे नमाजपठणाची जागा)

मधुबनी (बिहार) – मधुबनी जिल्ह्यातील बसोपट्टीमधील कौहा गावामध्ये वट सावित्री पूजेचे व्रत केल्यानंतर पूजा करणार्या हिंदु महिला आणि पुरुष यांच्यावर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केल्याने १२ जण घायाळ झाले. घटनास्थळी पोलीस पोचल्यावर त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. काही पोलीसही घायाळ झाले. सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी येथे ध्वज संचलन केले.
येथील ईदगाहपासून अनुमाने ५० फूट अंतरावर एक जुने वटवृक्ष आहे, जिथे हिंदू प्राचीन काळापासून पूजा करत आहेत, तर मुसलमानही त्याला अनेक वर्षांपासून विरोध करत आहेत. या वेळीही जेव्हा हिंदूंनी पूजा करणे चालू केले, तेव्हा मुसलमानांनी विरोध करत नंतर आक्रमण केले. प्रशासनाने म्हणणे आहे की, ज्या भूमीवर हे वटवृक्ष उभे आहे, त्या भूमीची कागदपत्रे कुणाकडेच नाही.
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये भाजप युती सरकारमध्ये असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !