Tirupati Temple Stampede : तिरुपती मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ६ जणांचा मृत्यू
मंदिरांच्या ठिकाणी सातत्याने होणार्या अशा घटना थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
मंदिरांच्या ठिकाणी सातत्याने होणार्या अशा घटना थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
या मोहिमेमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ही मोहीम वर्ष २०२८ मध्ये प्रारंभ होऊ शकते. मोहिमेत यश मिळाल्यास भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार !
भारतात बहुतांश बलात्कारांच्या प्रकरणात पीडीतांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच जनता आता कायदा हातात घेऊन अशा कृती करत आहे. हे व्यवस्थेला लज्जास्पद !
जगभरात पाद्य्रांनी मुलांचे लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतातही अशा घटना समोर येत आहेत; मात्र नेहमी हिंदु पुजारी आणि संत यांना ‘खलनायक’ रंगवण्यात मग्न असणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी देत नाही, हे जाणा !
अशी घटना मंदिराच्या संदर्भात घडली असती, तर पुरो(अधो)गामी आणि अंनिससारख्या संघटनांनी आकांडतांडव केला असता आणि हिंदूंना झोडपले असते ! ही घटना चर्चच्या संदर्भात असल्याने सारे काही शांत आहे !
टाटानगर येथील नगर विकास प्राधिकरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जर आंध्रप्रदेशमधील तेलुगु देसम् सरकार असे करू शकते, तर देशातील प्रत्येक सरकारने करणे आवश्यक आहे, असेच म्हणावे लागेल !
चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना अटक करण्याच्या प्रकरणी आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, तिथे जे घडत आहे ते पाहून पुष्कळ वाईट वाटते.
यासंदर्भात कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंजेलिजन्स) वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे दर्शनासाठीची प्रतीक्षा वेळ अनुमाने अर्धा घंटा अल्प होऊन २-३ घंटे होईल.
सौरभ प्रसाद यांनी एका निविदेच्या संदर्भात कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच घेण्यासाठी तो मुंबईला पोहोचला तेथे त्याला पकडले.