शिक्षक झाकीर बाशा शेख याच्यावर ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
रेड्डी यांच्या वाय.एस्.आर्.(युवाजन श्रमिका रिथु) काँग्रेस पक्षाचे सरकार असतांनाच ही भेसळ झाली होती. त्या वेळी रेड्डी यांच्या सरकारने कारवाई का केली नाही ? सरकारला हे का लक्षात आले नाही ? याची उत्तरे ते सोयीस्कर टाळत आहेत.
भारतीय राजकारणाचे सुमार दर्शन घडवणारी ही घटना ! विरोधी राजकीय पक्षाचे अध्यक्ष घटनात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्याला शिवीगाळ करतात, हे संतापजनक ! दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या घरावर आक्रमण करतात, हेसुद्धा अस्वीकारार्हच.
जगातील सर्वांत मोठ्या इस्लामी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष हिंदूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतात, यातून हिंदु धर्माची तर सर्वसमावेशकता लक्षात येतेच; परंतु आता या घटनेवरून कुणा मुल्ला-मौलवीने त्यांच्या विरोधात फतवा काढला, तर आश्चर्य वाटू नये !
अशी मागणी कुठल्या मुसलमान संघटनेला कधी मशिदी किंवा मदरसे यांच्याकडे करावी लागते का ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’ने) ‘पी.एस्.एल्.व्ही. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन – सी ६२’ या उपग्रहाचे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे पूर्ण होऊ शकले नाही. प्रक्षेपणानंतर तिसर्या टप्प्यात तांत्रिक बिघाड आढळून आला, ज्यामुळे उपग्रह त्याच्या इच्छित कक्षेत तैनात होऊ शकला नाही.
हिंदूंना धर्मशिक्षण देऊन साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !
मंदिराच्या सुरक्षेत चूक करणार्या संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे !
या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. २९ डिसेंबरच्या रात्री पावणे एक वाजता ही घटना घडली. अपघातामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतातील किती शासनकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! हिंदूंच्या रक्षणाविषयी हिंदूच निष्क्रीय असल्याने शासनकर्तेही तसेच झालेले आहेत !
याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! या घटनांनंतर आणखी कोणत्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होत आहे का ? याची तपासणी करणे आवश्यक झाले आहे !