झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील दंडात्मक कारवाईला दिली तात्कालिक स्थगिती !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकात झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव हे मोदीच कसे असते ?

झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक

इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.

झारखंडमध्ये लव्ह जिहादला बळी पडलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची आत्महत्या

झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत !

विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !

अशा घटनांविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात या !

झारखंडमधील ‘मॉडेलिंग’ प्रशिक्षक अख्‍तर याच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद !

‘मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मला या राक्षसापासून वाचवावे. उद्या तो काय करेल, मला ठाऊक नाही. मी हिंदू आहे, मी धर्म पालटणार नाही. मुसलमानांशी कधीही लग्न करू नका.’

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.

सी.बी.एस्.ई.च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमध्ये झारखंड येथील सनातनच्या साधकांचे सुयश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. या परीक्षांमध्ये सनातनच्या साधकांनी सुयश प्राप्त केले आहे.

झारखंडच्या विधानसभा इमारतीमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयात याचिका !

हिंदूंना नामजप, ध्यान आदी धार्मिक कृती करण्यासाठी सरकारी वास्तूंमध्ये स्वतंत्र जागा देण्याचा विचार कोणताच राजकीय पक्ष कधी का करत नाही ?

झारखंड, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध राज्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

(म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी व्यासपिठावरून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा द्यावी !’ – आमदार इरफान अन्सारी

‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !