बहुजन समाज पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे विधान
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – औरंगजेब इतिहासातील सर्वांत क्रूर आणि सर्वांत वाईट बादशाह मानण्यात येतो. तो वाईट होता; पण तो नथुराम गोडसेपेक्षा अधिक चांगला होता, असे माझे म्हणणे आहे.
"Even Aurangzeb was better when compared to Nathuram Godse!" – Swami Prasad Maurya, Bahujan Samaj Party
Statement by BSP Leader Swami Prasad Maurya
One can only pity the intellect of Maurya for making such a statement!
In an attempt to gain Muslim votes, Maurya has made… pic.twitter.com/8VTTqfjlTi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 16, 2025
नथुराम गोडसे याने राष्ट्रपिता म. गांधी यांची हत्या केलीे. जे लोक दुसर्याकडे बोट दाखवतात, त्यांनी अगोदर आपल्या व्यक्तीकडे पहावे, असे विधान उत्तरप्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.
भाजप देशात द्वेष पसरवत असल्यामुळे देशातील विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिका
|