Jharkhand Government Scheme : झारखंड सरकार २५ ते ५० वयोगटातील गरीब महिलांना प्रतिमहा १ सहस्र रुपये देणार
या योजनेचा ४० लाख महिलांना लाभ होणार आहे.
या योजनेचा ४० लाख महिलांना लाभ होणार आहे.
गेल्या काही वर्षांत नक्षलवादाला परिणामकारक लगाम लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. आता त्याच्या समूळ नायनाटासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !
झारखंडमध्ये गोहत्याबंदी कायदा असतांनाही उघडपणे गोहत्या केली जाते, हे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार आणि त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !
गोहत्या केली जात असतांना भूमीच्या मालकाने त्याला विरोध केला. त्यामुळे मुसलमान संतप्त झाले आणि त्यांनी शेजारील बंगाल राज्यातील गावातून मुसलमानांना बोलावून हिंदूंवर आक्रमण केले.
‘देशातील बलात्कारांच्या घटना न थांबणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लव्ह जिहाद असल्याचे मान्य केल्याने ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्यांना काय म्हणायचे आहे ? आता पंतप्रधान मोदी यांनीच ही राष्ट्रीय समस्या सोडवून हिंदूंना भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छीः थू होईल, अशी शिक्षा त्यांना केली पाहिजे !
भ्रष्टाचारी काँग्रेस ! आता अशा मंत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अन् त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !
धनबाद येथील ‘धनबाद पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी व्यक्तीमत्त्व विकास आणि अभ्यास कसा करावा ?’, या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.