सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्या चेहर्‍यावर अहंकार नाही ! – नाशिक येथील विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील

येथील वातावरण अतिशय चांगले आहे. येथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधिकांशी बोलतांना श्री भगवतीदेवीच आपल्याशी बोलण्यासाठी आल्यासारखे वाटते….

देश आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात प्रभावी हिंदूसंघटनाद्वारे वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !

देश आणि धर्म यांवरील आघातांना रोखण्यासाठी ईश्वरी अधिष्ठान ठेवून लढा दिल्यास त्यात यश नक्कीच मिळते, हे लक्षात घ्या !

हिंदु राष्ट्राची स्थापना करून गुरु-शिष्य परंपरेचे कर्तव्य पार पाडूया !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव हा अद्भुत आणि अविस्मरणीय होता. कार्यक्रमात देश-विदेशातील लढवय्ये हिंदू, तसेच विविध राज्यांच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ते, साधूसंत सहभागी झाले होते. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. कायदा आणि राज्यघटना यांच्यानुसार हिंदु राष्ट्र संकल्पनेचा लढा कसा द्यायचा ? हे महोत्सवात समजले.

भारत स्‍वतंत्र असला, तरी आपली शिक्षणपद्धत पारतंत्र्यातील ! – जगदीश चौधरी, निर्देशक, बालाजी ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूशन्‍स, हरियाणा

वर्ष १८२९ मध्‍ये भारतामध्‍ये ६ लाख ७५ सहस्र विद्यापिठे होती. वर्ष १८४९ मध्‍ये इंग्रजांनी केलेल्‍या सर्वेक्षणानुसार भारतातील ९१ टक्‍के भारतीय शिक्षित होते. असे असूनही ‘प्राचीन भारतामध्‍ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्‍हता’, असा खोटा प्रचार करण्‍यात येतो.

हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !

जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे…

जिहादच्‍या विरोधात लढण्‍यासाठी हिंदूंनी शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आपण त्‍या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्‍याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्‍याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्‍यासाठी हिंदूंनी स्‍वयंबोध म्‍हणजे स्‍वत:चा धर्म समजून घेणे आवश्‍यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्‍यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्‍हणजेच शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक आहे.

सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्‍या चेहर्‍यावर अहंकार नाही !

नाशिक येथील विघ्‍नेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या आयोजनात सहभागी झालेल्‍या हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांविषयी गौरवोद़्‍गार काढले.

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती               

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवाद

धर्माचरण आणि धर्मरक्षण यांतून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

गोमंतकाच्या पावनभूमीत १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.

भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्‍ये मतदान करू ! – अजितसिंह बग्‍गा, राष्‍ट्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, व्‍यापार मंडळ आणि अध्‍यक्ष, वाराणसी व्‍यापार मंडळ

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्‍या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्‍थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्‍यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही पुनर्स्‍थापित केल्‍याविना आम्‍ही रहाणार नाही.