आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा !

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा !

संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरे जपली पाहिजेत. यासाठी गोवा येथे गोमंतक मंदिर महासंघ काम करत आहे, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे. हा मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा दुष्परिणाम आहे, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्राचे बीज !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्राचे बीज !

यंदाचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन हे या अनुषंगाने महत्त्वाचे आहे की, आज प्रथमच ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या व्‍यापकतेत अधिक भर पडून हिंदुत्‍वनिष्‍ठांसमोर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्रा’चे अत्‍यंत उदात्त ध्‍येय समोर ठेवण्‍यात आले आहे.

देशातील हिंदु मंदिरे आणि त्‍यांच्‍या संरक्षणासाठी हिंदूसंघटनाचे महत्त्व !

देशातील हिंदु मंदिरे आणि त्‍यांच्‍या संरक्षणासाठी हिंदूसंघटनाचे महत्त्व !

मेकॉलेच्‍या शिक्षणपद्धतीचा एवढा परिणाम भारतियांमध्‍ये भिनला आहे की, आम्‍ही देहाने जरी हिंदु असलो; परंतु आमची बुद्धी मात्र इंग्रजाळलेली आहे. भारताचा भूतकाळ अत्‍यंत गौरवशाली आहे आणि तो आपण जाणून घेतला पाहिजे. जर आपण दक्षिण भारतातील मंदिरे पाहिली, आमच्‍या पुराणकालीन मंदिरांना पाहिले, तर लक्षात येईल की, ती आपण सहस्रो वर्षांपूर्वी बांधली आहेत.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रथम दिनी ‘राज्यघटना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रथम दिनी ‘राज्यघटना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा बौद्धिक लढा जिंकण्यासाठी हिंदूंविरोधातील ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) समजून घेणे आवश्यक !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले ओजस्वी विचार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले ओजस्वी विचार !

देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्के हिंदू आहेत; परंतु त्यांच्यातील किती हिंदूंमध्ये हिंदुत्व जिवंत आहे ?

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या पहिल्या दिवशी वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे सूक्ष्म परीक्षण

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या पहिल्या दिवशी वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे सूक्ष्म परीक्षण

‘१६.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळचे सूक्ष्म परीक्षण देत आहोत.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ काळातील ग्रहस्थिती आणि त्यामुळे होणारे लाभ !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ काळातील ग्रहस्थिती आणि त्यामुळे होणारे लाभ !

‘या वर्षी अनेक शुभ ग्रहयोग आहेत. हे अधिवेशन उत्तरायणात होणार आहे. उत्तरायण हे सर्व कार्यांसाठी शुभ मानले जाते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायचे असेल, तर प्रथम आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घ्यायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर आपणाला वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे.