IPU India Responded Pakistan : पाकने भारताला उपदेश करण्यापेक्षा आतंकवाद्यांची निर्मिती करणारे कारखाने बंद करावेत !

‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !

ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !

Myanmar Rohingya Killed : म्यानमारमध्ये झालेल्या हवाई आक्रमणात २५ रोहिंग्या मुसलमान ठार !

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !

Pakistan Dangerous To Shia Muslims : पाकिस्तान शिया मुसलमानांंसाठी धोकादायक ठिकाण !

भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !

India Against ISLAMOPHOBIA In UN : एकाच धर्मासाठी नाही, तर सर्व धर्मांसाठी बोलण्याची वेळ आली आहे !

जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे.

सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताकडून निषेध

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार  रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्‍या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणेसाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ? – भारत

संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !

Jaishankar Japan Visit : स्वातंत्र्यानंतर आमच्यावर आक्रमणे झाली, तेव्हा जगाची तत्त्वे कुठे होती ?

रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंंकर यांचे प्रत्युत्तर !

Pakistan Terrorism Factory : पाकची ‘आतंकवादाचा कारखाना’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !

India On Gaza Crisis : गाझामधील हिंसाचार स्वीकारार्ह नाही ! – भारत

भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च  या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे.