ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ग्रामीण आणि दुर्गम भागांतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी फुटणार आहे. या भागांतील दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्याहून अधिक असल्यास तेथे ३ शिक्षक अनुज्ञेय करण्याची मोठी सवलत शासनाने दिली आहे