तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीवरून वाद !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्‍या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !

गोवा : पिर्ण येथील ३ मंदिरांमध्ये चोर्‍या

गोव्यातील मंदिरांत चोरीच्या घटना चालूच ! हिंदूंची मंदिरे असुरक्षितच !

सिंधुदुर्ग : धामापूर येथे मंदिरातील दानपेटी फोडली

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! मंदिरात चोरी होण्याची मासाभरातील ही पाचवी घटना आहे. या आधी वेंगुर्ला, तांबळेश्वर, सागरेश्वर अन् वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथील मारुति मंदिर या ४ मंदिरांत या मासात चोरी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : तांबळेश्‍वर येथील श्री भगवती मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! चोरांना कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही धाक नसल्याचे दर्शवणारी घटना ! 

कल्‍याण येथील मंदिरात चोरी करणारा धर्मांध अटकेत !

कठोर शिक्षा होत नसल्‍यामुळेच धर्मांध गुन्‍हे करण्‍याचे धाडस करतात !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी !

देवीच्‍या दागिन्‍यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्‍जास्‍पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्‍वस्‍त भक्‍तच हवेत !

जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

हिंदूंच्‍या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

उत्सवांत भक्तीऐवजी शक्तीचे प्रदर्शन करणारी मंदिरे बंद केली पाहिजेत ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंची मंदिरे बंद करण्याविषयीचा निर्णय हिंदूंच्या धर्मगुरूंना आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे !

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे.

देशातील सर्व मंदिरांचे एकत्रीकरण देशाला समृद्ध बनवू शकते ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी या महासंमेलनातून केली पाहिजे, तसेच प्रत्येक मंदिरांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे !