भारताची बांगलादेशाकडे मागणी

नवी देहली : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील वडिलोपार्जित घराची मुसलमानांकडून तोडफोड झाल्याच्या घटनेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करत या आक्रमणात सहभागी असलेल्या लोकांवर बांगलादेशाने कठोर कारवाई करवाई करावी, अशी मागणी केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की,
८ जून २०२५ या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरात जमावाने द्वेषपूर्ण आक्रमण केल्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आक्रमणकर्त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्याच्या सर्वसमावेशक तत्वज्ञानाचा अपमान केला आहे.
VIDEO | Delhi: On vandalisation of Rabindranath Tagore's ancestral home in Bangladesh by mob, MEA spokesperson Randhir Jaiswal (@MEAIndia) says,
“We strongly condemn vandalisation of Gurudev Rabindranath Tagore's ancestral home by a mob in Bangladesh on June 8th 2025. The… pic.twitter.com/LCpncWirEB
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
संपादकीय भूमिकाभारताने सांगितले आणि बांगलादेशाने ऐकले, असे होणार नसल्याने भारताने आता स्वतः कृतीशील होण्याची आवश्यकता आहे ! |
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !