हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालय आणि प्रशासन यांनी आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदने देण्यात आली.

मिरज येथे १०० फुटी तिरंगा ध्वजाचे अनावरण !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील पहिला १०० फुटी तिरंगा ध्वज आणि तंतूवाद्य प्रतीकृती (सतार आणि तंबोरा) यांचे लोकार्पण १५ ऑगस्ट या दिवशी पार पडले.

हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या साहाय्‍याने रोखली अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वजांची विक्री !

रुईकर वसाहत येथील पोस्‍ट कार्यालयात असलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजांमध्‍ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्‍याचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांसह संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली

रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह ९५ ठिकाणी निवेदने !

स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे ध्वज वापरल्याने ध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने राष्‍ट्रध्‍वजाची होणारी विटंबना रोखण्‍यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्‍यात आले.

सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.

रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प ! – पालकमंत्री उदय सामंत

राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.

 राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी’ निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये निवेदने

श्री. प्रमोद शेखर म्हणाले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच समितीच्या वतीने लावण्यात येणार्‍या ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’साठीही सहकार्य करू.

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.