भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे ! –  Ipsos Report

भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे ! – Ipsos Report

सर्वेक्षणामध्ये नागरिकांची प्रमुख राष्ट्रीय सूत्रांवरील मतेही समाविष्ट करण्यात आली आहेत, जी त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात. सर्वेक्षणामध्ये अनेक लोकांनी मान्य केले आहे की, तेल आणि वायू पुरवठ्यावरील वाढता दबाव भविष्यात एक आव्हान बनू शकतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

या संमेलनाचे आयोजन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’, ‘साऊथ एशियन एस्ट्रो फेडरेशन’ आणि ‘एस्ट्रो, वास्तु अँड वैदिक सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात बिहारचे ग्रामीण कार्य विभाग मंत्री श्री. अशोक चौधरी, नेपाळचे राजगुरु श्री. माधव भट्टाराय, तसेच बंगालचे कला, संस्कृती दूत श्री. अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

Artemis 2 Mission : ४ अंतराळविरांना घेऊन ‘नासा’चे ‘आर्टेमिस-२’ यान चंद्राकडे झेपावले !

Artemis 2 Mission : ४ अंतराळविरांना घेऊन ‘नासा’चे ‘आर्टेमिस-२’ यान चंद्राकडे झेपावले !

चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून परत येणार

संशोधन प्रबंधांवरील स्वाक्षरीसाठी २-३ लाख रुपयांची मागणी !

संशोधन प्रबंधांवरील स्वाक्षरीसाठी २-३ लाख रुपयांची मागणी !

वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करण्याचाच हा प्रकार होय ! असे करणार्‍यांकडून त्यांनी आतापर्यंत लुबाडलेली रक्कम सव्याज वसूल करायला हवी !

प्रति आठवड्याला शरिरात जात आहे ‘क्रेडिट कार्ड’च्या वजनाइतके प्लास्टिक !

प्रति आठवड्याला शरिरात जात आहे ‘क्रेडिट कार्ड’च्या वजनाइतके प्लास्टिक !

प्लास्टिक हे हळू हळू मारणारे विष बनले आहे.  ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापिठाने केलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून हे भीतीदायक वास्तव समोर आले आहे.

US Caused Pollution : अमेरिकेने केलेल्या प्रदूषणामुळे जगाची ८३० लाख कोटी रुपयांची हानी !

US Caused Pollution : अमेरिकेने केलेल्या प्रदूषणामुळे जगाची ८३० लाख कोटी रुपयांची हानी !

गरीब आणि विकसनशील देश यांच्यावर सर्वांत वाईट परिणाम

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला !

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला !

ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साहात पार पडला.

आंबा बागायतदारांच्या हानीभरपाईसाठी मंत्रालयातील बैठकच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

आंबा बागायतदारांच्या हानीभरपाईसाठी मंत्रालयातील बैठकच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार असून असा उपक्रम राबवणारा हा राज्यातील पहिला जिल्हा असेल.

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापिठास भेट !

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापिठास भेट !

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी मुंबई विद्यापिठाला भेट दिली. या वेळी त्यांनी फिनलंड येथील शिक्षणपद्धत, भारतीय आणि फिनलंड यांच्यातील शैक्षणिक संधी, पालटणारे आंतरराष्ट्रीय राजकारण, तंत्रज्ञान, संशोधन अन् कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयांवर मुक्त संवाद साधला.

युरोपियन वा विदेशी प्रवाशांच्या इतिहासाविषयीच्या नोंदी पारखून घेणे आवश्यक !

युरोपियन वा विदेशी प्रवाशांच्या इतिहासाविषयीच्या नोंदी पारखून घेणे आवश्यक !

आतापर्यंत आपण ‘पार्श्वभूमी, ‘द अनार्की’मधील ‘मराठ्यां’संबंधीचे खटकणारे उल्लेख, खंडण करण्याचे आणि प्रस्तुत लेखाचे कारण, इतिहासकालीन वस्तूस्थिती, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली चूक अन् त्यांनी केलेली क्षमायाचना’, यांविषयी वाचले. आता हा आजचा अंतिम भाग पाहू.