समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करतात, हे प्रशासनाला लज्जास्पद !

हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला. या लोकांनी समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान यांच्यावर आरोप करत म्हटले, ‘१२ वर्षांपूर्वी आझम खान यांनी आमचे बळजोरीने धर्मांतर केले होते. आमची भूमी आणि मालमत्ता आझम खान यांच्या गुंडांनी बळकावल्या आहेत.

धर्मांतरितांना मागासवर्गियांच्या सवलती मिळण्याविषयी सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा !

धर्मांतर झालेले हिंदू पुढे त्या पंथात गेल्यानंतर मागासवर्गियांसाठी असलेल्या सुविधा आणि सवलती यांवर अधिकार सांगतात. याविषयी उच्च न्यायालये आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी दिलेल्या निवाड्यांचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाकडून महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट !

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागणीसाठी १४ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाने महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली.

पाटण (जिल्हा सातारा) येथे ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा हिंदु जनआक्रोश मोर्चा !

लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधी कायद्याची मागणी !

तारुण्याचा उपयोग धर्माच्या कार्याकरता करावा ! – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील

भारत देश हा तरुणांचा आहे. कीर्तन, प्रवचन, व्याख्याने ही तरुणांकरताच असतात. तारुण्य तेच भाग्याचे जे धर्माच्या कार्याकरता वापरले जाते आणि क्रांती ही तरुण वयात करता येते.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कडक कायदा होण्यासाठी २४ डिसेंबरला सांगलीत हिंदु जनआक्रोश मोर्चा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कठोर कायदे होते, तशाच प्रकारच्या कठोर कायद्यांचीच आता आवश्यक आहे.

धर्मांतर विरोधात कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून तहसीलदारांना निवेदन !

नुकत्याच राहुरीतील डे. पॉल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांनी हरदिलसिंह सोदि या मुलाचे केस कापून धार्मिक चिन्हे मिटवण्याचा आणि शीख धर्मातून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता.

बळजोरी किंवा फसवून केलेले धर्मांतर हे गंभीर सूत्र ! – सर्वोच्च न्यायालय

बळजोरीने होत असलेल्या धर्मांतराच्या संदर्भात भाजप नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबरपासून चालू होणार आहे.

मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु मुलाचे बलपूर्वक धर्मांतर !

भारतातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्या हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर बांगलादेशात अल्पसंख्य असणारे हिंदू मुसलमान मुलींवर प्रेम करत असल्यास बहुसंख्य मुसलमान त्यांचे धर्मांतर करतात !

माजलगाव (जिल्हा बीड) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु संघटनांचा मूक मोर्चा !

मोर्च्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक आणि सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन मुली यांचीही संख्या लक्षणीय होती.