मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु मुलाचे बलपूर्वक धर्मांतर !

भारतातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्या हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर बांगलादेशात अल्पसंख्य असणारे हिंदू मुसलमान मुलींवर प्रेम करत असल्यास बहुसंख्य मुसलमान त्यांचे धर्मांतर करतात !

माजलगाव (जिल्हा बीड) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु संघटनांचा मूक मोर्चा !

मोर्च्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक आणि सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन मुली यांचीही संख्या लक्षणीय होती. 

भोर (जिल्हा पुणे) येथे समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन

येथे २ डिसेंबर या दिवशी देशातील लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या घटनांच्या निषेधार्थ आणि त्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदे करावेत, या मागणीसाठी येथील समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

आता एकाही श्रद्धाचा बळी जायला नको, लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करावा !

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी शहरातून विराट मूक मोर्चा काढण्यात आला.

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव : शाळेच्या उपमुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंद !

देशातील ख्रिस्त्यांच्या शाळांतत बहुतेक वेळा अशा प्रकारचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊनही सरकारी यंत्रणा याविषयी ठोस पावले उचलतांना दिसत नाहीत.

धर्मांतर केल्यानंतर पूर्वीच्या धर्मातील जातीचा वापर करता येणार नाही !

हे अनेकदा न्यायालयांनी स्पष्ट केलेले असतांनाही या संदर्भात परत परत याचिका प्रविष्ट केली जाते. या संदर्भात आता न्यायालयांनी कठोर आदेश देऊन यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !

हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव धर्मांधाला अटक

आतापर्यंत देशभरात एकाही लव्ह जिहाद्याला कठोरातील कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही ! त्यामुळे ते वारंवार लव्ह जिहाद करतात ! हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

उत्तराखंडमधील धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा !

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे धर्मांतरासारख्या गोष्टी घातक आहेत. याला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा कठोर केला आहे.

धुळे येथे ‘श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करीन’ अशी धर्मांधाची हिंदु तरुणीला धमकी !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव

पालकांनो, इंग्रजी शाळांमध्येच असे प्रकार घडण्याचा घटना अधूनमधून उघडकीस येत असतात. अशा शाळांमधून मुलांवर काय संस्कार होत असतील ? अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही ते ठरवा !