नेपाळमध्ये दक्षिण कोरियाच्या पाद्य्राकडून गरीब हिंदूंचे धर्मांतर !
२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !
२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धर्मांतरबंदीचा कायदा लागू करावा, या मागणीला वाचा फोडण्यासाठी आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
दौंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (‘बीसीसीआय’ने) सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे. जर त्याने खरेच असे केले असेल, तर त्याला आय.पी.एल्.मधून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे !
उत्तरप्रदेशात हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत असूनही धर्मांध उद्दामपणे वागून हिंदु युवतींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात, हे संतापजनक ! त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना राबवणे आवश्यक !
हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !
धर्मांधांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई सरकारने धर्मांधांवर केली पाहिजे !
प्रसंगी प्रेमाच्या नावाखाली फसवून, तर कधी धर्मांतरासाठी दमदाटी करून हिंदू युवतींवर अत्याचार करणारे जिहादी मुसलमान !