हिंदु तरुणींनो आणि पालकांनो, ‘लव्ह जिहाद’चा विळखा नष्ट कसा कराल ?
तुमची मुले शाळा किंवा महाविद्यालय येथे गेल्यावर काय करतात, याची तुम्हाला माहिती आहे का ? शाळा किंवा महाविद्यालय यांच्या वेळा तुम्हाला ठाऊक आहेत का ?
तुमची मुले शाळा किंवा महाविद्यालय येथे गेल्यावर काय करतात, याची तुम्हाला माहिती आहे का ? शाळा किंवा महाविद्यालय यांच्या वेळा तुम्हाला ठाऊक आहेत का ?
काही मासांपूर्वी घडलेले आणि अवघ्या देशाला हादरवून सोडलेले श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पुष्कळ गाजले. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचे वृत्त उघड झाल्यापासून जनसामान्यांच्या भावना अधिक संतप्त होऊ लागल्या.
धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक संधीचा लाभ उठवणारे कावेबाज ख्रिस्ती !
जोस प्रकाश जॉर्ज आणि अन्य ३६ जणांच्या विरुद्ध १५.४.२०२२ या दिवशी फसवणूक करणे, कट रचणे, दोन पंथांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, मारहाण करणे, तसेच ‘उत्तरप्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ऑर्डिनन्स २०२१’या कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते.
बाटगे ख्रिस्ती हे धर्मांतर करूनही हिंदु नावे धारण करतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजात मिसळून हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाते, हे जाणा !
लडी लेआऊट, वानाडोंगरी येथील जागृत नाग मंदिर समितीच्या वतीने आयोजित ‘श्रीमद़् शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहा’त ते बोलत होते. ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे-प्रबल प्रतापसिंह जूदेव
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय.