पाकमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर !
भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
टिपू सुल्तानचा काळा इतिहास जगासमोर येणार, या विचारानेच नसरुद्दीन शाह, जावेद अख्तर आदींना पोटशूळ उठल्यास नवल वाटू नये !
माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव आणि रकीबुल हसन उपाख्य रणजीत कोहली यांच्या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे.
काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?
ख्रिस्ती मिशनरी अवैधरित्या काही करत नसल्याचाही केला दावा !
हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी दावा केला आहे की, कुख्यात गुंड अतिक अहमद हा धर्मांतराचे कार्य करत होता. ‘त्याने आतापर्यंत १२ हिंदूंचे धर्मांतर केले होते’,
अशांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे.
ब्रिटनच्या शाळांमध्ये घडणार्या घटना उद्या भारतातील शाळांमध्येही घडू लागल्या, तर आश्चर्य वाटू नये !
ज्या प्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवला, तशीच कारवाई आता हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या लव्ह जिहाद्यांच्या विरोधातही तात्काळ केली पाहिजे !
आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत.