आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या सहाय्यासाठी भारत सरसावला
भारताचे विदेशमंत्री जयशंकर आणि श्रीलंकेचे वित्तमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात झालेल्या एका बैठकीत भारताने अनेक करारांवर स्वाक्षरी करत सहाय्याचे आश्वासन दिले.
भारताचे विदेशमंत्री जयशंकर आणि श्रीलंकेचे वित्तमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात झालेल्या एका बैठकीत भारताने अनेक करारांवर स्वाक्षरी करत सहाय्याचे आश्वासन दिले.
जे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात जातात, ते राष्ट्रद्रोही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात !
गोव्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच हे घडत आहे ! व्यक्तीगत स्वार्थापोटी त्यागपत्र देण्याची ही शृंखला चालू आहे आणि पक्षाची विचारधारा, तत्त्वे आदींना या ठिकाणी कोणतेच स्थान नाही.
हिंदूंमध्ये फूट पाडून भारतावर राज्य करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
गोव्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप हे ४ पक्ष असू शकतात. या अनुषंगाने काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आहे; मात्र या दोन्ही पक्षांनी याविषयी गुप्तता पाळली आहे.
देशातील अंतर्गत गोष्टींचा बाह्य शक्तींनी लाभ उठवू नये, यासाठी संबंधित देशाने सक्षम आणि चोहोबाजूंनी सज्ज रहाणे आवश्यक आहे. शत्रूने वेढलेल्या भारताने कझाकिस्तानमधील या परिस्थितीतून हेच शिकणे आवश्यक आहे !
अधिवेशनाचा वेळ हा नवीन आणि प्रलंबित विकासकामे पुढे सरकणे अन् नवीन कायदे सिद्ध करणे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे यांसाठी देणे अपेक्षित आहे.
इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविषयी विधीमंडळात करण्यात आलेल्या ठरावाला कोणताही आधार नाही. हा ठराव निवडणूक आयोग मानणार आहे का ?
एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी भाजपपेक्षा अधिक धोकादायक असून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. ओवैसी यांच्यासारख्या लोकांपासून जनतेने सावध रहावे, असे विधान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे.
‘‘माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या दुसर्या बाजूने लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यासंह उभा होता. प्रारंभी माझ्या गाडीवर दगड फेक केली आणि गाडीचा वेग अल्प होताच भरधाव ट्रक माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला !