पहिल्या टप्प्यातील ६१५ उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद !
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक
गुन्हे नोंद असणार्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष आणि त्यांना मतदान करणारी जनता लोकशाहीला लायक आहे का ?
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक
गुन्हे नोंद असणार्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष आणि त्यांना मतदान करणारी जनता लोकशाहीला लायक आहे का ?
भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.
१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.
भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य ! सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला असून आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे.
मतदारांना लाच देणे यांची सूची न संपणारी ! विनामूल्य वस्तू, सुविधा आणि अनुदाने यांचे पैसे कुणाच्या खिशातून दिले जाणार आहेत ? अशा प्रकारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी लाच देऊ करतात; कारण ‘लोकच लाच मागतात’ कि ‘नेत्यांचीच लाचखोर वृत्ती आहे ?’ ‘यथा प्रजा तथा राजा’ कि ‘यथा राजा तथा प्रजा’ ?
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? निवडणूक आयोग स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?
माझ्या राजकीय कारकीर्दीची कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जनता माझ्यासमवेत आहे. भाजपने माझ्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध केले होते; मात्र मी राजकारणात एखादे पद किंवा सत्तेसाठी उतरलेलो नाही.
राजकारण, समाजकारण आणि तरुण पिढी यांना साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास आणि वारसा महत्त्वाचा असतो.
अखिलेश सरकारने मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी ‘माननीय श्री कांशीरामजी ऊर्दू-अरबी फारसी विश्वविद्यालय’ हे नाव पालटून ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय’, असे नवीन नाव दिले.
भारताचे विदेशमंत्री जयशंकर आणि श्रीलंकेचे वित्तमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात झालेल्या एका बैठकीत भारताने अनेक करारांवर स्वाक्षरी करत सहाय्याचे आश्वासन दिले.