वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !
वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते.
वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते.
देहू-आळंदी आणि पंढरपूर पांडुरंगाच्या भक्तीत बुडून गेले असून सर्वत्र चैतन्य आणि श्री विठ्ठलाच्या भेटीची अपूर्व ओढ पहायला मिळत आहे. इथे पाऊस असला, तरी दिंड्यांची लगबग चालू आहे. पुणे शहरही या आठवड्यात दिंडीमय झालेले आढळून येणार आहे.
आषाढी वारीच्या वेळी वारकरी भाविकांना तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या वेळी प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची (एअर ॲम्ब्युलन्सची) सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
अंतिम सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर होणार !
मागील वर्षी विशेष दर्शन सुविधा बंद आणि ‘वाहन प्रवेशबंदी क्षेत्रा’ची कार्यवाही केल्यामुळे भाविकांचा दर्शनासाठी लागणारा वेळ पाच ते सहा घंट्यांनी अल्प झाला होता.
आषाढी एकादशी २५ जुलै या दिवशी असून सहस्रो वारकरी पंढरपुरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून वारकर्यांच्या सोयीसाठी ५४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.
आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकर्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वारी मार्गक्रमण करत असतांना प्रत्येक १० दिंड्यांमागे स्वतःच्या दुचाकीसह एक ‘आरोग्यदूत’ तैनात असेल
विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाला स्थगिती देण्याच्या पंढरपूर येथील मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने जिल्हा न्यायालयात दिवाणी किरकोळ अपील केले आहे.
श्री विठ्ठल मूर्ती संवर्धन प्रक्रियेसंदर्भात दिवाणी न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश पारित केला आहे