दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण
मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?
मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?
उत्तर कोरियाने ४ ऑक्टोबर या दिवशी जपानवर क्षेपणास्त्र डागले. यामुळे जपानच्या काही भागांतील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. जपान सरकारने या आक्रमणावरून जपानच्या उत्तरेकडील होक्कइडो बेट आणि ईशान्येकडील आओमोरी प्रांतातील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देत इमारतीतच रहाण्याचे अथवा भूमीगत होण्याचे आवाहन केले.
सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेल्या दरवाढीमुळे सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
मुसलमान त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक कृती करण्याचाही विचार करतात, तर हिंदू एरव्हीही धार्मिक कृती करण्याचा विचार करत नाहीत !
एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !
हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवणारे धर्मांध !
पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या.
आता हिंदुत्वाची बाजू घेणार्या पत्रकारांनाही अशा प्रकारे धमक्या येत आहेत. याची सरकारने नोंद घेऊन संबंधितांच्या विरोधात कृती करणे आवश्यक !
‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !
हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू’, असे भारत सरकार कधी सांगणार ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !