उत्तरप्रदेशमधील मदरशांच्या शिक्षणाच्या अवधीत एक घंट्याने वाढ
मुसलमान त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक कृती करण्याचाही विचार करतात, तर हिंदू एरव्हीही धार्मिक कृती करण्याचा विचार करत नाहीत !
मुसलमान त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक कृती करण्याचाही विचार करतात, तर हिंदू एरव्हीही धार्मिक कृती करण्याचा विचार करत नाहीत !
एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !
हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवणारे धर्मांध !
पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या.
आता हिंदुत्वाची बाजू घेणार्या पत्रकारांनाही अशा प्रकारे धमक्या येत आहेत. याची सरकारने नोंद घेऊन संबंधितांच्या विरोधात कृती करणे आवश्यक !
‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !
हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू’, असे भारत सरकार कधी सांगणार ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !
हिंदूंनी मुसलमानांना मंदिरामध्ये नमाजपठण करण्याची, इफ्तार आयोजित केले, तर हिंदूंचे कौतुक करणारे मुसलमान महिलेने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केल्यावर त्याचा विरोध का केला जात आहे, याचे उत्तर कोण देणार ?
अमेरिकी सरकार आणि प्रशासन एरव्ही भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात असल्याची ओरड करतात; मात्र अमेरिकी नागरिक कशा प्रकारे वागतात, याकडे ते दुर्लक्ष करतात, यातून त्याचा दुटप्पीपणा लक्षात येतो ! याविषयी भारत सरकारने अमेरिकेकडे निषेध नोंदवला पाहिजे !