(म्हणे) ‘मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हा मूर्खपणा !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ

हिंदु धर्माविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना त्यासंदर्भात विधाने करून स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे छगन भुजबळ स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! यातून कोण मूर्खपणा करत आहे ?, हे सूज्ञ जनतेला ठाऊक आहे !

‘हिंदुफोबिया’ची (हिंदुद्वेषाची) भयावह स्थिती !

जगात विविध ठिकाणांहून कानावर येणार्‍या ‘हिंदुफोबिया’ म्हणजेच हिंदुद्वेष आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना, ही गंभीर अन् चिंतेची गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये हिंदु व्यक्ती, प्रतीके, मंदिरे इत्यादींवर होणारी आक्रमणे, ही नित्याचीच झाली आहेत.

(म्हणे) ‘बजरंग दलावर बंदीचा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर देश अधोगतीला गेला नसता !’ – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

मदनी पुढे म्हणाले की, काँग्रेसने घोषणापत्रात बंदीचे आश्‍वासन दिल्याने चूक केली, असेही म्हटले जात आहे. मला वाटते ही चूक नाही, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे.

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

(म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी व्यासपिठावरून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा द्यावी !’ – आमदार इरफान अन्सारी

‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !

(म्हणे) ‘प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटगृह मालकांनी चित्रपट हटवला !’ – तमिळनाडूतील द्रमुक सरकार

सरकारने म्हटले की, हा चित्रपट १९ मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटावर बंदी आणली असल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनी सादर केलेला नाही.

सत्य सांगण्याचे काम आम्ही करत राहू ! – पू. कालीचरण महाराज

तुम्हाला बोलण्यापासून कुणी अडवले ?, कुणी निंदा कुणी वंदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू. ‘भो-भो’ करण्याची काहींना सवय असते; मात्र आम्ही आमचे काम करत राहू.

‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाला नव्हे, तर सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे ! – देवेंद्र फडणवीस

आव्हाड असे बोलले असतील, तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि अनधिकृत आहे. हे वक्तव्य पडताळून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल.

(म्हणे) ‘मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा !’ – मौलाना तौकीर रझा

‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांचे चिथावणीखोर आव्हान !
कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नसल्याचाही दावा !

बजरंग दलावर राज्य सरकार बंदी घालू शकत नाही !  

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !