मुसलमान मुलगी अल्पवयीन असली, तरी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे तिचा विवाह वैध ! – पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय

देशात समान नागरी कायद्याची अपरिहार्यता यातून लक्षात येते ! सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा हा कायदा लागू करण्याची सूचना केली असतांना केंद्र सरकारकडून या संदर्भात कृती करणे आवश्यक !

सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांचा देहत्याग !

रत्नागिरी येथील सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकर (वय ८७ वर्षे) यांनी १० फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी फोंडा (गोवा) येथे मुलाच्या घरी देहत्याग केला. त्या दीर्घकाल रुग्णाईत होत्या.

‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशातही विक्री, आणखी एका आरोपीला अटक

‘पॉर्न प्रॉडक्शन आस्थापना’ने बनवलेल्या ‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशात विक्री करणार्‍या उमेश कामत याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या ७ झाली आहे.

भारतरत्नांची चौकशी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?  – फडणवीस

शेतकर्‍यांच्या आंदोलनावर विदेशातील वलयांकित व्यक्तींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वलयांकित व्यक्तींनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले आहे.

मुंबई विमानतळाच्या २३.५ टक्के भागाची अदानी यांच्याकडून खरेदी

‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड’ या आस्थापनाने परदेशातील आस्थापन ‘एसीएस्ए ग्लोबल लिमिटेड’ आणि ‘बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मॉरिशस) लिमिटेड’ यांच्याकडून हे भाग १६८५ कोटी २५ लाख रुपये इतके मूल्य देऊन खरेदी केले आहेत.

वर्ष २०२० मध्ये भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीच्या ४८९ घटना !

ही संख्या शून्य होणे हीच स्थिती खर्‍या अर्थाने सीमा सुरक्षित असल्याचे दर्शक ठरील !

वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईच्या इशार्‍यानंतर ट्विटरकडून भारतविरोधी ७०९ खाती बंद

सरकारने आता ‘अ‍ॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, !

काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष ! – पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की, यूपीएच्या शासनकाळात ‘ए.पी.एम्.सी.’ कायद्यात पालट सुचवणारे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज त्याचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत.

केरळमध्ये सत्तेत आलो, तर लव्ह जिहादविरोधी कायदा बनवू ! – भाजप

भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

राजकारण्यांना वगळून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !