हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करा !

पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप  उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.

उत्तराखंडमध्ये तुटलेल्या हिमकड्याच्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगाचा प्रवाह थांबून निर्माण झालेला तलाव फुटला, तर पुन्हा प्रलय येण्याची शक्यता !

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोलीतील जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयानंतर पुन्हा अशी स्थिती येेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगा नदीचा वरचा प्रवाह थांबला आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न होत आहे ! – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा आरोप

स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.

९ मासांनंतर चीन पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्य माघारी घेण्यास सहमत !

पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्‍यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.

विविध उच्च न्यायालयांत प्रलंबित असणार्‍या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस

देशातील ९ राज्यांत अल्पसंख्य असणार्‍या हिंदूंना ‘अल्पसंख्य’ घोषित करून मिळणारे लाभ त्यांना देण्यात यावेत.

१३० पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हत्या ! – गृहमंत्री अमित शाह

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?

शेतकर्‍यांचे १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल्वे बंद आंदोलन

बंदमुळे देशाची सहस्रो कोटी रुपयांची हानी होते, ती असे आंदोलन करणार्‍यांकडून वसूल केली पाहिजे अन्यथा त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी सलमान खान याने क्षमा मागितली

असे खोटे बोलणारे आरोपी आणि अविश्‍वासार्ह अभिनेते म्हणे तरुण पिढीचे आदर्श !

देहलीतील हिंसाचारामागे योगेंद्र यादव ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांचा आरोप

बिट्टू यांनी म्हटले की, जर योगेंद्र यादव यांना अटक केली गेली, तर शेतकरी आणि सरकार यांच्यामधील चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकते; कारण यादव हेच या दोघांमध्ये आग लावणारे आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

भारतातील मिझोराममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. चंपाई येथे ३.१ रिक्टर स्केल भूकंपाचा झटका जाणवला.