नागपूरच्या विद्यार्थ्याला दिले अबूधाबीचे परीक्षा केंद्र !
असा निष्काळजीपणा होतोच कसा ? तांत्रिक त्रुटी जरी असली, तरी नंतर त्याची पडताळणी कुणी करत नाही का ? विद्याथ्याची शैक्षणिक हानी होण्यास उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
असा निष्काळजीपणा होतोच कसा ? तांत्रिक त्रुटी जरी असली, तरी नंतर त्याची पडताळणी कुणी करत नाही का ? विद्याथ्याची शैक्षणिक हानी होण्यास उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
धर्मांधांच्या दृष्टीने मैत्री वगैरे असे काहीही नसते, हे महिलांनी लक्षात घेऊन त्यांना एकांतात भेटणे टाळायला हवे ! महिलांना फसवणार्या धर्मांध मुसलमानांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
अजमल कसाब याने कारागृहात मटण बिर्याणी मागितली होती, ही बातमी जाणीवपूर्वक मीच पेरली होती, असे विधान राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले.
देशातील इंधनाची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १३ जून या दिवशी १०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे.
हा निर्णय म्हणजे सर्व मंदिर विश्वस्त आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचा संघटित लढा अन् प्रयत्न यांना आलेले मोठे यश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या घटनेवरून राज्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता लक्षात येते. अशांवर उत्तरप्रदेश सरकार करत असलेल्या कारवाईप्रमाणे कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !