मतदान केंद्रांवर भ्रमणभाष नेता येणार नाही !
मतदानाच्या ठिकाणी मतदारांना भ्रमणभाष सोबत नेण्यास बंदी घालणार्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १४ जून २०२३ या दिवशीच्या आदेशात काही चुकीचे दिसत नाही…
मतदानाच्या ठिकाणी मतदारांना भ्रमणभाष सोबत नेण्यास बंदी घालणार्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १४ जून २०२३ या दिवशीच्या आदेशात काही चुकीचे दिसत नाही…
‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.
‘बालपण’ – आयुष्यातील सोनेरी पानांचा संच. बालपणीच्या गोड आठवणी खचून जाणार्या अनेक प्रसंगांमध्ये मनाला बळ आणि ऊर्जा देतात. बालपणीचे संस्कार एक चांगला नागरिक नकळत घडवतो.
‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.
‘सध्या भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करण्याच्या सवयीमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. ‘आपण नकळतपणे या सवयींच्या आहारी जात आहोत’, याचे भान ठेवायला हवे. मलासुद्धा ही सवय जडली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने धावत आहेत, महासागर आणि जलमार्ग ओलांडून अधिक जहाजे जात आहेत, अधिक विमाने आकाशात उड्डाण करत आहेत. याउलट दुसरीकडे प्लास्टिक कचरा, ई-कचरा, हरितगृह वायू, तसेच गंजलेल्या धातूच्या ‘स्क्रॅप’च्या विळख्यात, दरम्यान निसर्गमाता गुदमरलेली, विखुरलेली आणि स्तब्ध झाली आहे…
असे कृत्य करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना पोलीस-प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार थांबणार नाहीत !
भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे निष्कर्ष गेल्या ३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनाअंती काढण्यात आला आहे. आतापर्यंत असा समज होता की, रेडिओ लहरी या अत्यंत घातक असून भ्रमणभाषच्या सातत्याच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो.
अशा धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील !
आई-वडील दुसर्या मुलाला ताप आल्याने त्या चिंतेत होते. रात्री १ वाजता मुलाची आई जागीच होती. त्याच वेळी सोसायटीच्या ‘व्हॉट्सॲप’वर एक मुलगा घायाळ अवस्थेत खाली पडल्याचा संदेश आला.