Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’मध्ये पहिल्या दिवशी २ मुलींची, तर दुसर्‍या दिवशी एकाची तब्येत बिघडली

अमली पदार्थाच्या सेवनामुळे हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा चालू आहे; मात्र याला अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.

नाशिक येथे सहलीला आलेल्या २० विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष चोरीला !

असुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ?

एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्‍यास चालकांना प्रतिबंध !

एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्‍हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्‍ये चालकाकडून घडल्‍यास त्‍यांच्‍यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश एस्.टी. प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई येथे वडिलांनी भ्रमणभाषवर खेळू न दिल्याने १६ वर्षीय मुलाची आत्महत्या !

मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्‍वगुरु’ असल्याचे सांगणार्‍या भारताला लज्जास्पद !

‘गूगल’ने ऐन दिवाळीत ‘प्ले स्टोअर’वरून सनातन संस्थेचे ५ अ‍ॅप्स हटवले !

सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !

भ्रमणभाष वापरण्यावरून रोखल्याने तरुणाने केली त्याच्या आईची हत्या !

यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !

‘ऑनलाईन’ जुगाराच्‍या विळख्‍यात फसत आहेत तरुण !

सध्‍याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून तरुण पिढी भ्रमणभाषच्‍या इतकी आहारी गेली आहे की, या तरुणांना त्‍याचे एक प्रकारे व्‍यसनच जडले आहे. आज प्रत्‍येक तरुणाकडे ‘स्‍मार्टफोन’ आहे. त्‍यामध्‍ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे ‘ऑनलाईन’ खेळ (गेम) असतात. या खेळांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे…

भ्रमणभाषांचे उत्पादन करून त्यांची निर्यात करणारा चीननंतर जगातील दुसरा देश बनला भारत !

येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्‍या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !

पुणे शहरात भ्रमणभाष आस्‍थापनांना नोटिसा !

 मुद्रांक शुल्‍क आणि नोंदणी विभागाने एका आस्‍थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्‍या भ्रष्‍ट भ्रमणभाष आस्‍थापनांंवर कडक कारवाई आवश्‍यक !