उल्हासनगर येथील भ्रमणभाषसंचांच्या दुकानात चोरी करणारा धर्मांध अटकेत !
१८ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हेगारी करण्यात धर्मांधच प्रत्येक वेळी पुढे असतात, हे आजवरच्या अनेक घटनांमधून दिसून येते !
१८ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हेगारी करण्यात धर्मांधच प्रत्येक वेळी पुढे असतात, हे आजवरच्या अनेक घटनांमधून दिसून येते !
मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पालटल्यामुळे त्यांच्यात स्थूलता वाढली आहे. सध्या मुलांमध्ये बद्धकोष्ठता हा आजार जाणवत आहे, अशी माहिती भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी दिली.
लहान मुलांची पालटती जीवनशैली आणि आहार यांमुळे त्यांच्यावर कसे परिणाम होत आहेत, याविषयी ‘भारतीय बालरोगतज्ञ संघटने’चे राष्ट्रीय अध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र किंजवडेकर यांनी सांगितलेली सर्वांनाच विचार करायला लावणारी ही माहिती !
‘भारतातील भाजप सरकारने वर्ष २०१७ मध्ये इस्रायलचे आस्थापन ‘एन्.एस्.ओ. ग्रूप’कडून ‘स्पाय सॉफ्टवेअर’ (हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर) असलेले ‘पेगासस’ विकत घेतले होते. हे त्या वेळी १५ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण करारात विकत घेण्यात आले होते.
पू. भाऊकाका भेटल्यानंतर किंवा कधी सेवेनिमित्त त्यांना भ्रमणभाष केला, तर ते कुटुंबातील सर्वांची आणि साधकांचीही आस्थेने विचारपूस करतात. त्यांच्याकडून निरपेक्ष प्रेम अनुभवता आले.
सर्वसामान्य नागरिकांनी कर चूकवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी यंत्रणांची तत्परता करचूकवेगिरी करणार्या शत्रूराष्ट्राच्या आस्थापनांच्या संदर्भात का दिसत नाही ?
पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.
आयकर विभागाने २२ डिसेंबर या दिवशी चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या देशभरातील २५ ठिकाणी धाडी घातल्या. करचुकवेगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
‘एअरटेल’ आणि ‘व्होडाफोन-आयडिया’ या आस्थापनांनंतर आता ‘जिओ’ आस्थापनानेही त्याच्या ‘प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’च्या दरात १ डिसेंबरपासून वाढ करण्याची घोषणा केली आहे.
साधक आणि धर्मप्रेमी यांना घरोघरी प्रसार करण्याच्या स्थूल मार्गातून सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रसार करायला शिकवणार्या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.