‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?
सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.
सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.
पॅरोलवर असणारा दोषी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक कशी काय करतो ? यासाठी उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी !
तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.
वीज वितरण आस्थापनाकडे कोणतीही आपत्कालीन यंत्रणा नसल्याने अपघातग्रस्त कर्मचारी श्री. फाले हे ४५ मिनिटे खांबावरच लोंबकळलेल्या स्थितीत होते !
आणखी किती जणांचे मृत्यू झाल्यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ करणार आहे ?
धर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
‘महाराष्ट्र राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागून रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यानंतर २ वर्षांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्याचा आदेश दिला होता
विरोधी पक्षांनी २० जुलैला विधानसभेत पुन्हा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना लक्ष्य केले. १९ जुलैला त्यांच्यावर कला अकादमीच्या कोसळलेल्या छतावरून घोटाळ्याचे आरोप झाले होते.
‘‘या प्रकरणात काहीतरी चुकले आहे आणि ही चूक सुधारली जाणार आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणी अन्वेषण करण्यास प्रारंभ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी विविध खात्यांतर्गत समन्वयामध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.’’ – मुख्यमंत्री