मंत्री शंभूराज देसाई यांच्या तालुक्यातच कृषी विभागातील ५० टक्के पदे रिक्त !
एकीकडे तरुणवर्ग नोकरीसाठी वणवण फिरतो आहे, तर दुसरीकडे पदे रिक्त रहात आहेत, हे अनाकलीन आणि गंभीर आहे. पदे रिक्त राहिल्यामुळे कामकाजावर होणार्या परिणामाचे दायित्व कुणाचे ?