पाकिस्तानमध्ये आता मुसलमानेतरांनाही कुराणाचा अभ्यास करावा लागणार !

भारतात सर्व धर्मियांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याचा कायदा करण्याचे धाडस भारतातील एकतरी सरकार करू शकेल का ?

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ञांनी व्यक्त केली चिंता !

नुसती चिंता व्यक्त करून काहीच उपयोग नाही. संयुक्त राष्ट्रांनी याविषयी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे, अन्यथा ‘संयुक्त राष्ट्रे केवळ बुजगावणे आहे’, हेच स्पष्ट होईल !

हिंदू अल्पसंख्यांक म्हणजे भारत गमावणे !

देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतापासून विभाजित होऊन जे स्वतंत्र देश झाले. यांतील एकही देश हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अल्पसंख्यांक होणे म्हणजे काय ? याचे उत्तर ‘भारत गमावणे’, हेच आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक व्हायचे ? कि वैभवशाली भारताची निर्मिती करायची ? हे हिंदूंनी ठरवावे.

धर्मग्रंथद्वेष आणि वास्‍तव !

वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्‍या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्‍यप्राय असेल. हिंदु संस्‍कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्‍लील कसे ठरू शकतात ?

हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्यावर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात एकमत नाही !

राज्यांतील लोकसंख्येच्या आधारे तेथील हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळण्याविषयी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून माहिती मागवली होती.

केंद्रातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याने भारतात जिहादचा प्रसार झाला !

तथ्य-शोधक समितीच्या अहवालाचा निष्कर्ष

लाहोर (पाकिस्तान) येथील शहीद गंज भाई तारू सिंह गुरुद्वार हे मशीद असल्याचा दावा करत मुसलमानांनी त्यास ठोकले टाळे !

अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.

सिंध (पाकिस्तान) येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून तिचा विवाह लावून दिला !

इस्लामी पाकिस्तानातील असुरक्षित हिंदु समुदाय !

जेकोकाबाद (पाकिस्तान) येथील हिंदु तरुण अशोक कुमारला  स्वीकारावा लागला इस्लाम !

पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दैनावस्था !

इस्लामी देशातून भारतात आश्रयाला आलेल्या हिंदूंची दैन्यावस्था !

पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेले हिंदू या भारतभूमीत आश्रयाला आले; पण येथेही ते पीडित आहेत. काही स्थलांतरीत झालेले हिंदू देहली येथील आदर्शनगर परिसरात रहातात. त्या ठिकाणी गेली ६ वर्षे झाले वीजपुरवठाच नाही !