संपादकीय : हिंदुहिताच्या राजकारणाची नांदी !
हिंदुत्वाविषयी हिंदू सजग आणि जागरूक होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे येणार्या काळात राजकारणाचा पाया ‘हिंदुत्व’ हाच ठेवणे, हे महायुतीसाठी आणि हिंदूंसाठीही हिताचे आहे.
हिंदुत्वाविषयी हिंदू सजग आणि जागरूक होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे येणार्या काळात राजकारणाचा पाया ‘हिंदुत्व’ हाच ठेवणे, हे महायुतीसाठी आणि हिंदूंसाठीही हिताचे आहे.
विज्ञापनातील उल्लेख ‘पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसर्याने अवघ्या महाराष्ट्राचे अन् शेतकर्यांचे स्वप्न उद़्ध्वस्त केले’, अशा आशयाचे लिखाण आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी !
महाविकास आघाडीचे सावंतवाडी, कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे जाहीर सभा झाल्या.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची सलग दुसर्या दिवशीही पडताळणी करण्यात आली. या वेळचा व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा प्रसारित केला.
हे केवळ भारतातच घडू शकते. याउलट बहुसंख्य हिंदू त्यांच्यावर अत्याचार होऊनही त्या कारणासाठी एकत्र येत नाहीत, हे दुर्दैवी आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपिठाच्या संचालकांचा इतिहास, पात्रता तपासण्याचे केलेले विधान
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्या आणि भविष्यातही ते करण्याची लिखित स्वीकृती देणार्या काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !
मुसलमान कट्टरतावाद्यांच्या विरोधात निवडणूक आयोग तत्परतेने कारवाई करणार का ?
विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीच्या ४ पिढ्या आल्या, तरी आम्ही जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील शक्तीशाली देश बनला आहे.