काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. त्यामुळे आता हा धार्मिक आतंकवाद नष्ट करण्यासाठी धर्मांधांची जिहादी मानसिकता कशी नष्ट करता येईल, याचा विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे !
काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या आरिफ या आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमच्या डब्याचे झाकण उघडताच किंवा ते दाबताच त्याचा स्फोट होतो.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.
२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील मुंझ मार्ग परिसरात २० डिसेंबरला पहाटे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. यांपैकी दोघांची ओळख पटली आहे, तर तिसर्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू आहे.
वर्ष २००० मध्ये देहलीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका फेटाळली
असे कितीही आतंकवादी ठार मारले, तरी त्यांचा निर्माता पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी वृत्ती यांना जोपर्यंत ठेचून काढले जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !
अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !