श्रीनगर येथे २ आतंकवादी ठार, तर २ सैनिक घायाळ
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहुदीनच्या दोन मुलांचाही समावेश !
कुपवाडा येथील १ कर्मचारी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी असल्याचे उघड !
काश्मीरमध्ये सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट होत नाही; कारण आतंकवाद्यांची निर्मिती पाकमध्ये चालूच आहे. ती थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
बिहारच्या दरभंगा रेल्वे स्थानकामध्ये १७ जून या दिवशी पार्सल बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने लष्कर-ए-तोयबाच्या इम्रान मलिक आणि महंमद नासीर या दोघा आतंकवाद्यांना अटक केली आहे.
जौहर टाऊनमधील अकबर चौकात असणार्या जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर ३ दिवसांपूर्वी झालेला बॉम्बस्फोट हा पाकच्या सैन्यानेच घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात ४ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले होते.
आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !
इशरत जहाँ प्रकरणासंबंधी निकालातून जिहादी आतंकवादाला पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या भारतविरोधी पापावर ‘पुन्हा एकदा’ शिक्कामोर्तब झाले नि ‘इशरत’चा अंत झाला, असे म्हणायला आता अडचण नाही. अर्थात् यानिमित्ताने जनतेने भारतद्वेष्ट्या काँग्रेसला जाब विचारला पाहिजे.