पाकिस्तानच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास चीनचा पुन्हा विरोध !

चीनच्या अशा कारवायांना जगातील सर्व देशांनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक !

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार

अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?

जम्मू येथील सीमेवरील गावात पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा जप्त

जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील टोफ गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

अमरनाथ यात्रेवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कठोरात कठोर कारवाईन केल्यानेच प्रतिवर्षी आतंकवादी हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करतात ! ही स्थिती आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !

जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार

आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार  

ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.

पुलवामामध्ये ३ आतंकवादी ठार

पुलवामा येथे ११ जूनपासून चालू झालेली चकमक १२ जूनला सकाळी संपली. यात सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून २ ‘एके-४७’ रायफली, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

कुपवाड येथील जुमागुंड गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. हे तिघेही आतंकवादी लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते. यापूर्वी २५ मे या दिवशी जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.

‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात असलेल्या पुण्यातील मुसलमानाला अटक !

गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?