हिंदुद्वेष्ट्या महंमद जुबेर याच्या समर्थनार्थ ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’कडून निवेदन !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्याचे समर्थन करणार्यांवर हिंदु संपादकांनी बहिष्कार घातला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्याचे समर्थन करणार्यांवर हिंदु संपादकांनी बहिष्कार घातला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.
‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’कडून हिंदुविरोधी आणि भारतद्वेषी पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणे, यात काय आश्चर्य ! भारतविरोधी वार्तांकन करणार्या सर्व वृत्तसंकेतस्थळांवर केंद्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित !
हिंदूंच्या विरोधात निराधार आणि वास्तव सोडून वृत्ते अन् लेख प्रकाशित करण्याचा अल्-जजीरा वृत्तवाहिनीचा इतिहासच राहिला आहे. भारत सरकारने यासंदर्भात वृत्तवाहिनीला जाब विचारला पाहिजे !
‘ज्ञानोबा तुकाराम’ या वार्षिक अंकाच्या वतीने वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात dnyanbatukaram.com या ‘वेबपोर्टल’चे लोकार्पणही करण्यात आले.
जुबैर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि ‘आयटी ऍक्ट’चे कलम ६७ च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर जुबैर यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती.
भारतात देवतांचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा नसल्याने सातत्याने हिंदूंच्या देवतांचा असा अवमान केला जातो आणि कुणालाही शिक्षा होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
वास्तविक राज ठाकरे लोकप्रतिनिधी असल्याने ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. असे असतांनाही त्यांचे ‘जगू द्याल कि नाही ?’, हे वाक्य प्रसिद्धीमाध्यमांप्रतीची त्यांची उद्विग्नता दर्शवते. या प्रसंगातून ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागलेल्या माध्यमांना कशाचेही भान राहिले नाही, हेच दिसून येते.
स्त्रीमुक्तीची चळवळ राबवणारे हिंदूंच्या परंपरांना नेहमीच नावे ठेवतात; परंतु तालिबानच्या स्त्रीविरोधी कृत्यांकडे मात्र कानाडोळा करतात !
कौलगेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून क्रीडा, कला, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी या क्षेत्रांत पत्रकारिता करतांना अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.