असामाजिक आणि प्रक्षोभक पद्धतीने बातम्या प्रसारित न  करण्याच्या संदर्भात केंद्रशासनाचे प्रसारमाध्यमांना सूचनापत्र

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या आणि स्वत:ला मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे म्हणून मिरवणार्‍यांच्या हे लक्षात का येऊ नये ? पत्रकारितेची पत कोणत्या थराला गेली आहे, हे लक्षात येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे !

…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?

मुळात असा प्रश्‍न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !

आतंकवादी आणि पत्रकार !

हिंदूंविरुद्ध चालू असलेल्या जिहादी कारवाया दडपणे, हिंदू पीडित असतांना त्यांना ‘पीडा देणारे’ म्हणून दाखवणारे, हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणारे ‘कलम’वीर हे वैचारिक आतंकवादीच होय. जिहादी आतंकवादापेक्षा हा आतंकवाद अधिक भयानक आहे. अशांचा जोरकसपणे वैचारिक प्रतिवाद करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

आपत्काळातील दीपस्तंभरूपी मार्गदर्शक सनातन प्रभात !

तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका ‘सनातन प्रभात’ समूह पार पाडील. अशा घटनांकडे ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन समाजाला घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत !

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !

पत्रकारांना स्वरक्षणासाठी शस्त्र आणि शस्त्र परवाने शासनाने विशेष कोट्यातून विनामूल्य द्यावेत ! – ‘डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशन’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बातमीचा राग मनात धरून सध्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यास त्या पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.

(म्हणे) ‘पत्रकार राणा अय्यूब यांचा छळ थांबवा !’ – संयुक्त राष्ट्रे, जिनेव्हा

संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !

राणा अय्युब यांची चोरी !

सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !

उडुपी येथील हिजाब प्रकरणामागे ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात !

कर्नाटक पोलिसांनी या कटामागे असलेल्या संघटना आणि धर्मांध शक्ती यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची अपेक्षा !

गोल्डबर्ग यांचा गुन्हा !

भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करणे, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता यांच्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टीका करणे, हे नित्याचेच … यांनी हिंदुविरोधी विधाने केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली, असे कधी होऊ शकते का ? असे का होत नाही ?’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. जे ज्यूंना जमते, ते हिंदूंना का शक्य होत नाही ?