असामाजिक आणि प्रक्षोभक पद्धतीने बातम्या प्रसारित न करण्याच्या संदर्भात केंद्रशासनाचे प्रसारमाध्यमांना सूचनापत्र
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या आणि स्वत:ला मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे म्हणून मिरवणार्यांच्या हे लक्षात का येऊ नये ? पत्रकारितेची पत कोणत्या थराला गेली आहे, हे लक्षात येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे !