‘अल्ट न्यूज’च्या हिंदुद्वेष्ट्या सहसंस्थापकांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेच नाही ! – ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनी

भारत आणि हिंदू यांचा वारंवार द्वेष करणार्‍या ‘अल्ट न्यूज’चे उदात्तीकरण करणार्‍या ‘टाइम’ नियतकालिकावर आता भारतात बंदीच लादली पाहिजे !

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

‘नोबेल’ पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ !

खोट्या बातम्या देणार्‍या जुबेर याचे नामांकन ! दुर्दैवाने भारतातही या ‘नोबेल’च्या वृत्तांना आणि तो मिळालेल्या व्यक्तींना वारेमाप प्रसिद्धी मिळते. यापुढील काळात हिंदूंना ‘नोबेल’चा पक्षपातीपणा जाणून घेऊन त्यांचा ‘हिंदुविरोधी अजेंडा’ हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !

खोटे वार्तांकन थांबवा ! – ब्रिटनमधील हिंदूंची ‘द गार्डियन’च्या कार्यालयासमोर निदर्शने

विदेशी माध्यमांचा हिंदुद्वेष ! ‘हिंदु समाज शांततेवर विश्वास ठेवतो. खोटे वृत्त प्रसिद्ध करणे थांबवा’, ‘द गार्डियन’ने हिंदूंची अपकीर्ती करून त्यांचे जीवन धोक्यात आणणे थांबवावे’, असे सांगणारे फलक निदर्शनांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.

पुणे येथे ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्कारांची घोषणा !

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याविषयी दिल्या जाणार्‍या ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम २० ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘ॲम्फी थिएटर’मध्ये खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते होईल..

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

राष्ट्रद्वेषी ‘एन्.डी.टी.व्ही.’!

सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !

काश्मीरविषयी पाककडून करण्यात येणारा प्रचार मोडून काढावा !

पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. खोर्‍यातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी तो इस्लामी खिलाफतची कल्पना पसरवत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जुन्या ठरावांचा वापर केला जात आहे.

प्रसारमाध्यमांनो, आदर्श व्हा !

समाज परिवर्तनासाठी सत्ता आणि राजकारण असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. आठवड्यातील ७ दिवस आणि दिवसातील २४ घंटे राजकीय बातम्या दाखवणे, त्यांची अवास्तव प्रसिद्धी करणे, त्यांचे दर्जाहीन समालोचन करणे, असभ्य भाषेत बोलणे या गोष्टी थांबल्याच पाहिजेत !

‘झी न्यूज’चे पत्रकार रोहित रंजन यांना उत्तरप्रदेशात जाऊन अटक करण्याचा छत्तीसगड पोलिसांचा प्रयत्न

रोहित रंजन आणि ‘झी न्यूज’ यांनी राहुल गांधी यांच्याविषयीचे चुकीचे वृत्त प्रसारित केल्यावरून त्यांच्या वाहिनीवरून क्षमायाचना केली होती. तरीही छत्तीसगड येथे त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ‘झी न्यूज’कडून सांगण्यात येत आहे.