Jammu Firing : जम्मूतील बाल निरीक्षण गृहातून पसार झालेल्या ३ कैद्यांपैकी २ पाकिस्तानी !
एका कैद्याने पिस्तुलाद्वारे केलेल्या गोळीबारात २ पोलीस घायाळ
६ पोलिसांचे निलंबन !
एका कैद्याने पिस्तुलाद्वारे केलेल्या गोळीबारात २ पोलीस घायाळ
६ पोलिसांचे निलंबन !
आतंकवादविरोधी दबाव असूनही ‘जैश-ए-महंमद’सारखे गट नवीन भरती मॉडेल्स किंवा प्रतीकात्मक, प्रभावी आक्रमणांद्वारे अनुकूलता दर्शवत आहेत, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख पथकाने दिली आहे.
मुसलमान त्यांच्या धर्माविषयी सतर्क असल्याने कुणी त्यांच्या धर्माचा अवमान केल्यास त्याला धडा शिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यासाठी तत्परत असतात, तर हिंदू स्वतःच स्वतःच्या धर्माचा अवमान करतात !
मसूद अझहर त्याच्याकडे सहस्रोंच्या संख्येने आत्मघाती आक्रमणकर्ते असल्याचा दावा करत आहे. भारतीय सुरक्षायंत्रणा अशा विधानांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही संभाव्य धोक्याला सामोरे जाण्यासाठी सतर्क आहेत.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे लष्कर-ए-तोयबाचे काही अड्डे नष्ट केले. तथापि त्याला अद्याप मुळासह नष्ट केले नाही. त्यामुळे आता सरकारने इस्रायली बाणा अंगीकारून लष्कर-ए-तोयबाचा नायनाट करावा, अशी अपेक्षा !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही ३२०० किलो स्फोटके जर एकाच वेळी फुटली असती, तर संपूर्ण ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र’ उद्ध्वस्त झाले असते.
पाकिस्ताननंतर आता तुर्कीये भारतात आतंकवादी कारवाया करण्यासह पाकला सैनिकी साहाय्य पुरवू लागला आहे. त्यामुळे भारताने त्याच्याविषयी आताच ठोस निर्णय घेऊन कृती करणे आवश्यक आहे !
वारंवार आक्रमणे करणार्या आतंकवाद्यांचा प्राण असलेले पापस्तान नष्ट करण्याचेच ध्येय आता सरकारने ठेवले पाहिजे ! भारताच्या डोक्यावर बसलेले हे पाप नष्ट झाल्याविना भारताला शांती मिळणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ या एका नावात हे पापस्तान नष्ट करण्याची सूक्ष्म क्षमता आहे, हे मात्र निश्चित !
आता हे आक्रमण युद्धच असल्याने ‘ऑपरेशन सिंदूर २’ करणे आवश्यक आहे; मात्र ते करतांना अर्धवट न ठेवता पाकचा कायमचा निःपात केला पाहिजे, असेच भारतियांना अपेक्षित आहे !
जोपर्यंत देशातील धर्मांध मुसलमानांची मानसिकता पालटत नाही, तोपर्यंत भारतातील जिहादी आतंकवाद संपणार नाही ! जिहादी मानसिकता पालटण्यासाठी चीनसारखे प्रयत्न केले पाहिजेत !