जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार

अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?

काश्मीरमध्ये जैश-ए-महंमदचे २ आतंकवादी ठार

जिहादी आतंकवाद्यांना केवळ ठार मारून काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांच्या निर्मात्या पाकलाच नष्ट करणे आवश्यक !

भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा उद्देश ! – जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल

हिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

कानपूर येथून जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्याला अटक  

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्‍यास अटक

आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.

काश्मीरमध्ये दोन आतंकवादी ठार

आणखी किती आतंकवाद्यांना ठार मारल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपणार आहे ?

‘जैश-ए-महंमद’चा संस्थापक आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहेब’ संबोधले !

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणे, आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहब’ संबोधणे, अशा प्रकारे काँग्रेसी नेत्यांचा जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचा इतिहासच आहे. अशा राष्ट्रघातकी काँग्रेसवर आता सरकारने बंदीच आणली पाहिजे !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार !

पुलवामा येथील गुंडीपोरा भागात २९ मेच्या रात्री झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना ठार केले.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

कुपवाड येथील जुमागुंड गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. हे तिघेही आतंकवादी लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते. यापूर्वी २५ मे या दिवशी जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.