हरियाणातील च्यवन ऋषि यांच्या धार्मिक स्थळातून भगवान विष्णूंच्या अष्टधातू मूर्तीची चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
५ हिंदूंनीच मूर्ती चोरल्याचा आरोप !

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.

अररिया (बिहार) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञात धर्मांधांनी केली मूर्तीची नासधूस

काही अज्ञात धर्मांधांनी जिल्ह्यातील रामपूर कोकापट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन शेषनागाच्या मूर्तीची नासधूस केली. तसेच मंदिरात अन्य धर्माचा ध्वज फडकावला.

शारदापीठ भारताने कह्यात घ्यावे !

हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची ही चिन्हे कशी पुसली जातील, यासाठीच पाक प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊन आता भारतानेच शारदापीठाच्या जीर्णाेद्धारासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आक्रमक पावले उचलून हा भागच कह्यात घेणे आवश्यक आहे !

अमेरिकेतील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करा ! – हिंदु अमेरिकन फाऊंडेशन

अशी मागणी का करावी लागते ? जी अमेरिका भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार वाढल्याची आवई उठवते आणि भारतविरोधी निराधार अहवाल बनवते, ती स्वत:च्या देशातील अल्पसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण का करत नाही ?

सरगुजा (छत्तीसगड) येथे शिवमंदिरात तोडफोड

येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले.

पावागड (गुजरात) येथील श्री कालिकामाता मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

५०० वर्षांनंतर मंदिरावर फडकला ध्वज !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची शंखवाळी येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला भेट

चर्च संस्था शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणून गेल्या काही वर्षांपासून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ कह्यात घेण्यासाठी विविध गैरकृत्ये करत आहे. या पार्श्‍वभूमीवर मान्यवरांनी या  परिसराचे निरीक्षण केले.

चांदर (गोवा) येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराच्या दगडांची विक्री झाल्याचा इतिहासतज्ञांचा दावा

हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !

परकियांच्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन काळापासून ‘काशी ही मोक्षनगरी आहे’, असे हिंदु धर्मशास्त्रात वर्णिले आहे. त्यामुळे काशीच्या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक आहे.