हरियाणातील च्यवन ऋषि यांच्या धार्मिक स्थळातून भगवान विष्णूंच्या अष्टधातू मूर्तीची चोरी !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
५ हिंदूंनीच मूर्ती चोरल्याचा आरोप !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
५ हिंदूंनीच मूर्ती चोरल्याचा आरोप !
‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.
काही अज्ञात धर्मांधांनी जिल्ह्यातील रामपूर कोकापट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन शेषनागाच्या मूर्तीची नासधूस केली. तसेच मंदिरात अन्य धर्माचा ध्वज फडकावला.
हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची ही चिन्हे कशी पुसली जातील, यासाठीच पाक प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊन आता भारतानेच शारदापीठाच्या जीर्णाेद्धारासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आक्रमक पावले उचलून हा भागच कह्यात घेणे आवश्यक आहे !
अशी मागणी का करावी लागते ? जी अमेरिका भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार वाढल्याची आवई उठवते आणि भारतविरोधी निराधार अहवाल बनवते, ती स्वत:च्या देशातील अल्पसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण का करत नाही ?
येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले.
५०० वर्षांनंतर मंदिरावर फडकला ध्वज !
चर्च संस्था शासकीय अधिकार्यांवर दबाव आणून गेल्या काही वर्षांपासून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ कह्यात घेण्यासाठी विविध गैरकृत्ये करत आहे. या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी या परिसराचे निरीक्षण केले.
हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !
प्राचीन काळापासून ‘काशी ही मोक्षनगरी आहे’, असे हिंदु धर्मशास्त्रात वर्णिले आहे. त्यामुळे काशीच्या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक आहे.