योगाभ्यासाला विश्वविख्यात करण्यासाठी त्याला ‘निधर्मी’ करू नका !
योगाभ्यासाचा आरंभ असलेल्या क्रियायोगाचा अविभाज्य भाग : ईश्वराशी अनुसंधान
योगाभ्यासाचा आरंभ असलेल्या क्रियायोगाचा अविभाज्य भाग : ईश्वराशी अनुसंधान
कमरेच्या दुखण्यात केवळ औषधे न देता भुजंगासनासारख्या प्रभावी आसनाची जोड देण्यास आम्ही आमच्या रुग्णांना नेहमीच सुचवत असतो; जेणेकरून औषधांचा कालावधी मर्यादित होऊन पुढेही त्रास न होण्यास साहाय्य होत रहाते !
जेव्हा आपण या आसनात स्थिर राहून संथ श्वास घेतो, तेव्हा आपल्या मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात.
येता-जाता उभ्या उभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही, हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जळू लावणे / जलौकावचरण, म्हणजेच रक्तमोक्षण हे पंचकर्मातील एक आहे. यासाठी तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन अनिवार्य आहे. परदेशात या उपचारासाठी ‘हिरुडोथेरपिस्ट’ असतात.
आज (१५ जून २०२६) सोमवती अमावास्या. आपल्या पितरांचे स्मरण करण्याची, त्यांचे आभार मानण्याची आणि त्यांना सद्गती लाभण्यासाठी प्रार्थना करण्याची पर्वणी !
देव ग्रहण करतो नैवेद्य. दिसत तर नाही कधी ? नामदेव महाराजांना दिसला की ! त्यांचा तेवढा अधिकार होता हो. आमचे काय ? आमच्या हातून कुठे देव ग्रहण करतांना दिसणार आम्हाला ? दिसायला का हवा ? थेट अनुभव घ्या की
तापमानातील सध्याची वाढ आणि दुसरीकडे अंदमानात वेळेआधीच पोचलेला ‘मान्सून’ (मोसमी पाऊस) पहाता आपण सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हवामानातील या संमिश्र काळाला आयुर्वेदात ‘ऋतूसंधी’ म्हटले जाते.
अनेकदा आयुर्वेदाची औषधे महाग असतात वगैरे चर्चा रंगतात. या विषयावर मी यापूर्वी लिहिले आहेच; पण आज याचाच दुसरा पैलू पाहूया तो, म्हणजे आयुर्वेद तुमचे पैसे कशा प्रकारे वाचवतो. . .
आधुनिक वैद्यकशास्त्रात आजार बरे करण्याचे उपचार असले, तरी आजारच होऊ नये आणि निरोगी कसे रहावे ? हे आयुर्वेदाने सांगितले आहे. निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक आहे