स्पृश्य-अस्पृश्यतेच्या खोट्या आरोपांवरून ब्राह्मणांना केले जात आहे कलंकित !

वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्‍या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !

कापसाचा शोध लावून संपूर्ण जगाचे लज्जारक्षण करणारे महर्षि गृत्समद !

‘ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलाचे द्रष्टे महर्षि गृत्समद यांनी स्वतःची कर्मभूमी विदर्भातील श्री चिंतामणी गणेशाचे तीर्थस्थान कळंब येथे वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त अशा तंतुमय कापसाचा क्रांतीकारी शोध लावला. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने त्याची सर्वप्रथम लागवड केली.’

हे कसले लांच्‍छनास्‍पद शिक्षणमंत्री !

संत गोस्‍वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्‍तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्‍थानातील अनेक लोकांचा नित्‍य वाचनातील ग्रंथ आहे.

विवाहविधी धर्मशास्त्रानुसार करा !

आपण जन्महिंदु असून स्वतःला अतीप्रगत दाखवण्याच्या नादात आपल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवत स्वतःची हानी करून घेत आहोत.

पुणे विद्यापिठाच्या अथर्वशीर्षाविषयी अभ्यासक्रमाला प्रा. हरि नरके यांचा विरोध !

महाराष्ट्रात श्री गणेश अथर्वशीर्षाला विरोध होणे, ही राज्याची नास्तिकतेकडे वाटचाल नाही का ? पाकिस्तानमध्ये कधी कुराण आणि अमेरिकेत बायबल शिकवण्यास विरोध होणार का ?

नवरात्रोत्सवात संशयामुळे पती-पत्नी, तसेच पाल्य यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती !

नवरात्रोत्सवाच्या काळात पती-पत्नी, युवक-युवती एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती करतात.

युवकांनो, पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी पडू नका !

अंनिससारख्या नास्तिक आणि धर्मविरोधी संस्था धर्माचरणातील कृती पर्यावरणविरोधी असल्याचे धादांत खोटे थोतांड निर्माण करून आणि ‘धर्माचरण न करता दान करा’ असा प्रसार करून समाजाला धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत. पुरोगाम्यांचे हे हिंदुद्वेषापोटी रचलेले कुभांड सहज लक्षात येते. त्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक !

(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !

(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘लिंग आणि योनी यांची पूजा करून देशाला नष्ट करत आहेत हिंदू !’

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणे अक्षम्य आहे. पोलिसांनी अशांवर स्वत:हून कठोर कारवाई करायला हवी !