आजपासून संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला होणार प्रारंभ !
लोकशाहीच्या संसदेवर आतंकवादी आक्रमण झाले. हे आक्रमण आपल्या आत्म्यावर होते. ज्या सैनिकांनी आतंकवाद्यांशी लढतांना आपले रक्षण केले, त्यांनाही कधीच विसरता येणार नाही.
लोकशाहीच्या संसदेवर आतंकवादी आक्रमण झाले. हे आक्रमण आपल्या आत्म्यावर होते. ज्या सैनिकांनी आतंकवाद्यांशी लढतांना आपले रक्षण केले, त्यांनाही कधीच विसरता येणार नाही.
१९ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हालवण्यात येणार आहे. या दिवसापासूनच नवीन इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे.
औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.
शहरात १७ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ७ वर्षांनी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रामा उपाहारगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री यांचे वास्तव्य असेल.
चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.
प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान आणि ‘पेपरलेस’ (कागदांविना) व्हावे, यासाठी १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस प्रणाली’ (संगणकीकृत कामकाज) चालू करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.
ज्या व्यक्तीला सनातन धर्माविषयी इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीची छायाचित्रे मंदिराच्या पायर्यांवर लावण्याइतकीही तिची पात्रता नाही !
आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्या काही विश्वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.
आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.