हिंदु धर्म आहे; म्हणून ‘डीप स्टेट’समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.

तीर्थराज प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्पपूजन आणि प्रार्थना !

‘विश्‍वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या धर्मसंस्थापनेच्या उद्देशाने तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात संकल्पपूजन अन् प्रार्थना करण्यात आली.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील ! – संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज, दिगंबर आखाडा

भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, असे माझ्यासहित सर्वच भारतियांना वाटते. हिंदु राष्ट्र झाल्यास कोणतीच हानी होणार नाही.

धर्माचरणाची आवड आणि धर्माभिमान असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उडुपी, कर्नाटक येथील कु. मनस्वी भंडारी (वय १२ वर्षे) ! 

एखाद्या व्यक्तीने मनस्वीला ‘‘तू कोण आहेस ?’’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मी गुरुदेवांची मुलगी आहे.’’ ती शाळेत जातांना गुरूंना नमस्कार करते आणि त्यांना सूक्ष्मातून समवेत घेऊन जाते.

Maha Kumbh Hindu Rashtra : भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याविषयी आखाडे सक्रीय ! – पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी आश्रम, गोंदिया, महाराष्ट्र

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जून २०२४ मध्ये पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त मी एक गोष्ट सांगितली होती की, महाकुंभपर्वात सर्व आखाड्यांत एक एक फलक लावून त्यावर ‘आम्ही हिंदु राष्ट्राच्या बाजूने आहोत’, असे लिहिण्यात यावे.

‘हिंदु राष्‍ट्र’ हे देशासाठी आपत्ती ठरेल’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खरोखरच म्‍हटले आहे का ?

हिंदू समाज हा धिम्‍या गतीने का होईना; पण सुधारणावादी, परिवर्तनवादी राहिलेला आहे. त्‍यामुळेच तो आधुनिक काळात विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे.

Signature Campaign For Hindu Rashtra : हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी अभियान राबवणार ! – प.पू. आनंद स्वरूप महाराज, प्रमुख, काली सेना

राष्ट्र सनातन धर्माच्या शिक्षणानुसार असले पाहिजे. समाज सनातन धर्मानुसार वागला पाहिजे. हे तेव्हा होईल, जेव्हा व्यवस्था सनातन धर्मानुसार असेल. देशाचे विभाजन झाले, तेव्हा इस्लामी पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याच वेळी भारत ‘हिंदु राष्ट्र’व्हायला हवा होता. तसे झाले नाही.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी एकत्र यावे ! – स्वामी अभय चैतन्य फलाहारी मौनी महाराज

भारत हिंदु राष्ट्र बनण्यासाठी महायज्ञाचे आयोजन !

Mahakumbh Hindu Rashtra Banner : हिंदु जनजागृती समितीकडून कुंभनगरीत हिंदु राष्ट्राच्या फलकांद्वारे प्रसार !        

संत, भाविक आणि प्रसिद्धीमाध्यमे यांतूनच्यात या फलकांविषयी चर्चा चालू झाली आहे. या द्वारे हिंदु राष्ट्राविषयी जागृती निर्माण होत आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : ५ कोटी ५५ लाख रुद्राक्षांद्वारे महाकुंभपर्वात १२ ज्योर्तिलिंगांची निमिर्ती !

१२ ज्योर्तिलिंगांची निमिर्ती केल्यानंतर मौनीबाबा म्हणाले, ‘‘रुद्राक्षाद्वारे बनवलेल्या ज्योर्तिलिंगांचे दिव्यदर्शन आता संपूर्ण विश्वाला होईल. देशाला वाचवायचे आहे, देशाला सजवायचे आहे आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवायचे आहे.’’