देवतेला भावपूर्ण नैवेद्य दाखवून तो ‘प्रसाद’ या भावाने ग्रहण केल्याने व्यक्तीला होणारा आध्यात्मिक लाभ !

‘हिंदु धर्मात देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो’, या संदर्भात सनातनच्या रामनाथी आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणे, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण …

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्‍लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्‍लोक सुचवले.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पहिल्या भागात ‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावरील ‘वेबिनार’च्या आयोजिकेला जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पहिल्या, आज पुढील भाग पाहूया . . .

प्रेमभाव, साधनेतील सातत्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या पुणे येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७५ वर्षे) !

आज कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी, पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परम पूज्यांनी अंतरी लाविला व्यष्टी साधनेचा वेल । अन् सनातनचा वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ॥

त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥

वडिलांना झालेल्या त्रासांच्या कालावधीत स्वतःच्या देहावरील त्रासदायक आवरण काढण्याच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

आपण स्वतःवरील आवरण काढायचे आणि प्रार्थना करायची, ‘वडिलांवरील आवरण न्यून होऊ दे.’’ तसे केल्यावर ते शांत व्हायचे. हे शिकायला मिळाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड यागाच्या वेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती

गरुडदेवतेने आश्रमाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर प्रचंड मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. या वेळी भारतातील आणि भारताच्या बाहेरील सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे सर्पास्त्र अन् काल सर्प यांचा नाश केल्याचे जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले