Premanand Maharaj To Sambhal DM : उत्तरप्रदेशातील संभलच्या जिल्हाधिकार्‍यांना वृंदावन येथील प्रेमानंद महाराज यांनी केला गीता उपदेश !

प्रत्येक सेवा भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असल्याने क्षमतेनुसार देशाची सेवा करा !

निर्व्यसनी, पैशाचा लोभ नसलेला, सभ्य आणि सज्जन असलेला वैद्य हाच रोग्याचा मित्र !

सगळ्याच व्याधी उपचारावाचून बर्‍या होणार्‍या नसतात. तेव्हा रोग्याला, विशेषतः गंभीर व्याधीने पीडित व्यक्तीला योग्य उपचार करणार्‍या तज्ञाचे मार्गदर्शन आणि साहाय्याची आवश्यकता असते.

महाकुंभक्षेत्रातील धर्मसंसदेत श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवण्याची गर्जना !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवून हिंदूंच्यात चेतना जागृत करावी, देशातील रस्त्यांच्या वाटेत मशीद, क्रबस्तान, मदरशांचे झालेले अतिक्रमण सरकारने त्वरित काढावे, संपूर्ण भारतात गोहत्यांवर प्रतिबंध घालून इस्लामी वक्फ बोर्डाला पूर्णतः रहित करावे, अशी गर्जना येथे पार पडलेल्या ‘धर्मसंसदे’त करण्यात आली.

संतवाङ्मय संयम शिकवते !

संतवाङ्मय हे अन्न आणि निद्रे एवढेच महत्त्वाचे आहे; कारण त्याने विचार शुद्ध होतात. आज प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे लागून आरोग्य हरवून बसला आहे!

Prayagraj Kumbh Parva 2025 : बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्री चंद्रोदय मंदिर, वृंदावन

काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंवर अन्याय, इतर राज्यांत हिंदूंची स्थिती याची महत्त्वपूर्ण माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे, तसेच सनातन धर्म याची सर्व माहिती प्रदर्शनातून सहजपणे घेता येईल.

Prayagraj Kumbh Parva 2025 : २७ जानेवारीला होणार्‍या धर्मसंसदेत ‘सनातन बोर्डा’ची ‘ब्लू प्रिंट’ निश्‍चित होणार !

या धर्मसंसदेत संपूर्ण सनातन मंडळाची संरचना आणि त्याचे उद्दिष्ट काय असेल ?, याविषयी विचारमंथन करण्यात येईल. धर्मसंसदेमध्ये पू. देवकीनंदन ठाकूर यांच्यासह धर्मगुरु, संत, महामंडलेश्‍वर आणि विचारवंत त्यांचे विचार मांडतील.

पाठ्यपुस्तकांत वैदिक संस्कृती आणि धर्म यांचे शिक्षण दिल्यास देशातील अनाचार नष्ट होईल ! – प.पू. अग्नीपिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर श्रीमद् रामकृष्णानंद महाराज, पंचाअग्नीपीठ, मध्यप्रदेश

देशात धर्मांतर होण्याच्या घटना वाढत आहेत. लोकांना वीज, पाणी, भोजन आदी सुविधांची व्यवस्था सरकारने केली असती, तर लोकांनी धर्मांतर केले नसते. मनुष्याचा दृष्टीकोन संकुचित नको, तर व्यापक असायला हवा.

सनातन संस्था धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे ! – धर्मगुरू प.पू. श्री अमृताश्रम स्वामी, बीड, महाराष्ट्र

सनातन संस्था धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे, असे कौतुकोद्गार बीड येथील धर्मगुरु प.पू. श्री अमृताश्रम स्वामी यांनी केले. प.पू. स्वामीजींनी सनातनच्या वतीने सेक्टर क्रमांक १९ येथील मोरी मार्गावर लावण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिली.

व्यक्तीमधील ‘पूर्वग्रह असणे’ या स्वभावदोषाविषयी झालेले चिंतन

आपल्याला साधकाविषयी पूर्वग्रह असेल, तर आपण प्रत्येक साधकामध्ये गुरुरूप पहायचा संस्कार मनावर करू शकतो. आपल्याला अन्य कुणाविषयी पूर्वग्रह असेल, तर ‘तोही भगवंताचे रूप आहे’, असा भाव स्वतःत निर्माण करू शकतो.

जीवनात आनंद मिळण्यासाठी भगवंताची भक्ती चिकाटीने करावी ! – स्वामी अक्षर कीर्तन

भक्तीसाठी मनुष्य शरीर आवश्यक आहे. आजच्या माणसाची अवस्था ‘शिका आणि पैसे कमवा’, अशी झाली आहे; परंतु काम, क्रोध, मद, मत्सर कसे अल्प करणार ?